शेती विषयक

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा… महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन..

अमळनेर(प्रतिनिधि) शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच...

श्रीमंगळग्रह मंदिरात रविवारी भव्य महिला कृषी मेळाव्याचे आयोजन—-
बीजमाता राहीबाई पोपरे करणार मार्गदर्शन.

अमळनेर (प्रतिनिधि) येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रविवार, दि....

*एरंडोल तालुक्यात अजुनही ३०टक्के शेतकरी पिकविमा लाभापासुन वंचित;शेतकर्यांमध्ये &प्रचंड संताप..

एरंडोल(प्रतिनिधी) तालुक्यात अजुनही २५ते ३०टक्के शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कधी आस्मानी तर कधी...

You may have missed

error: Content is protected !!