शेती विषयक

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने शेतक-यांना पिक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत कृषीमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांनी दिले आदेश.

अमळनेर (प्रतिनिधि) १८ सप्टेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतकरी बांधवांना याबाबत ताबडतोब मा.कृषिमंत्री...

पुरच्या पाण्याने कापसाचे पीक भुईसपाट,नुकसान भरपाईची मागणी.

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील नीम येथील शेतकरीगंगाराम धनराज कोळी, बाबुराव शंकर कोळी, इंदुबाई धुडकू कोळी, धनसिंग नारायण कोळी यांचेतापी नदी...

सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे झाले नुकसान .. -आमदार साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधि)विधानसभा मतदारसंघातील सर्वच महसूल मंडळांत दि. ६ जुलै ते २५ जुलै सतत पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे....

आमदार अनिल पाटील यांनी पाऊस व गारपीठ ग्रस्त असलेल्या गावांना भेटी. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला पंचनाम्यासाठी केल्या सूचना..

अमळनेर (प्रतिनिधि ) तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त...

पिंपरी बुद्रुक येथे शेतकरी मेळाव्यात बचत गट व शेतकऱ्यांना परसबाकी खेती पुस्तिकेचे वाटप.

एरंडोल (प्रतिनिधि) तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे हवामान नकुल अल्पखर्ची शाश्वत शेती तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा… महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन..

अमळनेर(प्रतिनिधि) शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच...

श्रीमंगळग्रह मंदिरात रविवारी भव्य महिला कृषी मेळाव्याचे आयोजन—-
बीजमाता राहीबाई पोपरे करणार मार्गदर्शन.

अमळनेर (प्रतिनिधि) येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रविवार, दि....

*एरंडोल तालुक्यात अजुनही ३०टक्के शेतकरी पिकविमा लाभापासुन वंचित;शेतकर्यांमध्ये &प्रचंड संताप..

एरंडोल(प्रतिनिधी) तालुक्यात अजुनही २५ते ३०टक्के शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कधी आस्मानी तर कधी...

You may have missed

error: Content is protected !!